जीवन जगण्याचा मार्ग .डॉ संघप्रकाश दुडडे
जीवन जगण्याचा मार्ग .डॉ संघप्रकाश दुडडे
तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा संपूर्ण विश्वाला तारणारा असा धम्म या धम्माची तत्वे तथागत भगवान बुद्धाने मनुष्य जातीच्या कल्याणासाठी दुःख मुक्तीसाठी जो मार्ग धम्मामध्ये सांगितलेले सिद्धांत मनुष्याच्या उत्कर्षासाठी असून दुःख मुक्तीसाठी हा मार्ग असून मानवी कल्याण हा त्याचा केंद्रबिंदू आहे म्हणून जगाचा उत्कर्ष करावया चा असेल जगाचं कल्याण कराया चे असेल जगाला तारणारा जर कोणता मार्ग असेल तर तो विश्वशांतीचा मध्यम मार्ग तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षांपूर्वी जगाचा उत्कर्ष जगाचं कल्याण जगाला तारणारा जर कोणता मार्ग असेल तर तो विश्वशांतीचा मध्यम मार्ग तथागत भगवान बुद्धाने 2566 वर्षापूर्वी आपल्याला दिला आहे तो मार्ग शांतीचा आहे धम्मामध्ये मनुष्याच्या उन्नतिचा चा दुःख मुक्तीचा मार्ग दिला असल्याकारणा ने या धम्मामध्ये उत्कर्षाची मनुष्याच्या दुःख मुक्तीचा मार्ग दिला असल्या कारणाने या मार्गाने जर मनुष्याने आपल्या जीवनाची वाटचाल केली तर तो व्यक्ती आपल्या जीवनातल्या प्रत्येक समस्येचे उत्तर यामध्ये पाहू शकतो त्यासाठी त्यालाजीवन जगण्याचा मार्ग दिसतो या मार्गामध्ये आपल्याला दिसते मात्र त्यासाठी जीवनाची यशस्वी वाटचाल करायची असेल मनुष्याला आपल्या उत्कर्षाच्या यानुसार जर वागायचं असेलजीवन जगण्याचा मार्ग या मार्गामध्ये आपल्याला दिसते मात्र त्यासाठी जीवनात यशस्वी वाटचाल करायची असेल तर बुद्धधम्माच्या मार्गानुसारजीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जीवनाचा प्रवास हा खडतर प्रवास आहे या खडतर प्रवासामध्ये आपल्याला अडथळे येणारच आहे त्यासाठी प्रत्येक अडथळ्यांवर मार्ग शोधत शोधत आपण आपला रस्ता पार केला पाहिजे जीवनाची यशस्विता त्यामध्येच आहेजीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जीवनाचा प्रवास हा खडतर प्रवास आहे या खडतर प्रवासामध्ये आपल्याला अडथळे येणारच आहे त्यासाठी प्रत्येक अडथळ्यांवर मार्ग शोधत यशस्विता त्यामध्ये आहे जीवन जगतो जो संकटांनाजीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जीवनाचा प्रवास हा खडतर प्रवास आहे आपला रस्ता पार केला पाहिजे जीवनाची यशस्विता त्यामध्ये आहे जीवन जगतो जो संकटांना पार करतोजीवन कठीण आहे म्हणून रडण्यापेक्षा जीवनातल्या येणाऱ्या अडचणीवर मात जर केले तर जीवना सारखा आनंद आपल्याला कुठे भेटत नाही जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर बुद्धाने उत्तर दिले म्हणून आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना बुद्ध वचनाचा आसरा घेतलाच पाहिजे बुद्ध वचनांना आपण अनुसरले पाहिजे त्यानुसार जर आपण आपला जीवन प्रवास सुरू केला तर आपल्याला कोणतीही अडचण कोणतेही संकट येणार नाहीहीआपण आपल्या जीवनाच्या संघर्षा कडे समस्येकडे आपण आपल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाटेत किती जरी संकट आली त्या संकटावर मात करत त्या संकटाशी झेलत आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाटेत किती जरी संकट आली त्या संकटावर मात करत त्या संकटाशी झेलत त्या संकटाशी संघर्ष करत आपण आपला मार्गक्रमण केल्यास चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाटेत किती जरी संकट आली त्या जीवनामध्ये संकटं येतच असतात त्या संकटावर आपण कशा पद्धतीने मात करतो संयमाने शांतीने जर आपण यावर मार्गक्रमण केला तर जीवनाची वाटचाल यशस्वी होते जीवन खडतर आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा जी खडतर प्रवासामध्ये खडतर मार्गजीवनामध्ये संकटं येतच असतात त्या संकटावर आपण कशा पद्धतीने मात करतो संयमाने शांतीने जर आपण यावर मार्गक्रमण केला तर जीवनाची वाटचाल यशस्वी होते या मार्गामध्ये सूकर मार्ग कोणता आहे तो मध्य मार्गआपण निवडून त्या मार्गानुसार जीवनातआपण निवडून त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न केला तर जीवनातील कोणतेहीसंकट येणार नाही ध्येय प्राप्तीसाठी निश्चित करण्यासाठी आपला मार्गक्रमण आपण स्वतः निवडला पाहिजे स्वतःची ध्येयनिष्ठा स्वतः ध्येय प्राप्तीसाठी निश्चित करण्यासाठी आपला मार्गक्रमण आपण निश्चयाने जर संकल्प केला आपणाला यश जरूर मिळेल यामध्ये मात्र शंका नाही फक्त प्रयत्नाची पराकाष्ठा आपणाला करावी लागेल यश जरूर मिळेल .
Comments
Post a Comment